इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल या संघर्षामुळे जागतिक स्तरावर इंधन टंचाईचे संकट ओढवले आहे. अशा स्थितीत पर्यायी इंधन व्यवस्थेकडे लक्ष वेधले जाणारच. धुळे जिल्ह्यातील तीन पाड्यांनी एकत्र येत, सहा महिन्यांपर्यंत स्वयंपाकासाठीच्या गॅसचा वापर पूर्णपणे बंद करू ...
ध्यानामधील ‘शुद्धीकरणा’चे परिणाम स्पष्ट दिसून येतात. वर्तनात सकारात्मक बदल होऊ लागतात, भीती कमी होते, ताणतणाव लक्षणीयरीत्या घटतो, मन अधिक स्पष्ट होते आणि सर्जनशीलता वाढते. हे मी स्वत: अनुभवले आहे. ...
... म्हणूनच स्त्री-पुरुष एकमेकांच्या मनात घर करून राहतात. कधी 'ती' त्याच्या, तर कधी 'तो' तिच्या मनाच्या सीमा ओलांडून दोघे परस्परांना जाणून घेऊ पाहतात. ...
जैन मुनी आचार्य नयन पद्मसागरजी यांनी केलेले 'महाराणी ताराबाई या जैनधर्मीय होत्या' हे विधान असत्यच नव्हे, तर इतिहासाची तोडफोड करणारे, महाराष्ट्राच्या भावना दुखावणारे आहे. समाजात सौहार्द टिकवण्यासाठी आणि परस्पर सन्मान जपण्यासाठी प्रत्येकाने आपल्या शब्द ...
चिंचोक्यांचे हिरे, शक्तिवर्धनाचे धंदे आणि लैंगिक अत्याचारांच्या थराथरांचे कांदे सोलत गेले की दिसतो 'मनी लॉण्डिंग' अर्थात काळा पैसा पांढरा करण्याचा गोरखधंदा! ...